लग्नानंतर होईलचं प्रेम : वसू आत्या आणि रम्याचं कारस्थान उघड होणार? मानिनीसमोर येणार १६ डिसेंबरचं मोठं सत्य

lagnanantar hoilach prem 16 december truth manini proof

lagnanantar hoilach prem 16 december truth manini proof : लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मानिनीला मिळालेल्या पुराव्यांमुळे १६ डिसेंबरच्या घटनेमागील वसू आत्या आणि रम्याचं कारस्थान समोर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

रुचिता जामदारवर जान्हवी किल्लेकरचा निशाणा; ‘बिग बॉस’विरोधात बोलू नकोस, असा इशारा

janhavi killekar slams ruchita jamdar big boss marathi controversy

janhavi killekar slams ruchita jamdar big boss marathi controversy : ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडलेल्या रुचिता जामदारच्या आरोपांवर अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ज्या शोमुळे ओळख मिळाली त्याच्याविरोधात बोलणं योग्य नाही.

‘मुरांबा’ मालिकेत मोठा ट्विस्ट! जुन्या खलनायिकेची दमदार पुनरागमन नव्या अभिनेत्याचीही एन्ट्री

muramba serial new entry reva rajadhyaksh twist

muramba serial new entry reva rajadhyaksh twist : ‘मुरांबा’ मालिकेत पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. अक्षय-रमाच्या आयुष्यात जुन्या खलनायिकेची परत एन्ट्री होत असून, त्यासोबत एका नव्या अभिनेत्याचीही एन्ट्री होणार आहे. या नव्या ट्रॅकमुळे ‘मुरांबा’ मालिकेत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

शशांक केतकर संतापला! उघड्या गटारांवरून व्यक्त केला संताप; “अपघात झाला तर जबाबदार कोण?

shashank ketkar road safety question vedio

shashank ketkar road safety question vedio : अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत प्रशासनाला जाब विचारला. उघड्या ड्रेनेज झाकणांमुळे अपघात होऊ शकतो, जीव गेला तर जबाबदार कोण, असा थेट प्रश्न त्याने उपस्थित केला.
Slug:

‘सनई चौघडे’ मालिकेत अदिती सारंगधरचा दमदार कमबॅक; साकारणार हिरोच्या आईची प्रभावी भूमिका

sanai chaughade aditi sarangdhar entry

sanai chaughade aditi sarangdhar entry : ‘झी मराठी’वर १६ मार्चपासून सुरू होणाऱ्या सनई चौघडे या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जय खानोलकरच्या आईची भूमिका साकारताना त्या पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर आईच्या भूमिकेत झळकणार आहेत.

लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये नवं वळण! देशमुख कपल्सची पहिली रात्र फिस्कटली, रम्या-वसूच्या मनात वेगळाच डाव

lagnanantar hoilch prem 11 march episode

lagnanantar hoilch prem 11 march episode : लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 11 मार्चच्या भागात देशमुख कुटुंबात एकीकडे सणाची तयारी सुरू असताना दुसरीकडे 16 डिसेंबरच्या घटनेमागचं रहस्य उलगडण्याचे संकेत दिसू लागले आहेत. रम्याच्या मनात काहीतरी वेगळाच डाव असल्याचंही स्पष्ट होत आहे.

कमळी मालिकेत भावनिक क्षण! आई-लेकीची भेट की फक्त स्वप्न? प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली

kamali maaliket mayleki bhet twist

kamali maaliket mayleki bhet twist : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ‘कमळी’ आणि तिच्या आईची भेट होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच या प्रसंगामागे काहीतरी वेगळंच घडत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.

बाई तुझा आशीर्वाद : स्टार प्रवाहवर येतेय नवी मालिका; फ्रेश जोडीसोबत दमदार कलाकारांची फौज, प्रसारणाची तारीख जाहीर

bai tuza ashirvad star pravah new serial

bai tuza ashirvad star pravah new serial : स्टार प्रवाहवरील प्राइम टाइममध्ये लवकरच ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्णव वारियर आणि अक्षता तळे यांची ताजी जोडी, तसेच अनुभवी कलाकारांचा दमदार सहभाग या मालिकेचे आकर्षण ठरणार आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये मोठा ट्विस्ट! रोहिणी सांगणार हिऱ्याच्या हारामागचं खरं सत्य

veen doghantali hi tutena hiryacha har satya twist

veen doghantali hi tutena hiryacha har satya twist : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत लवकरच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रोहिणी स्वानंदीसमोर हिऱ्याच्या हाराच्या प्रकरणामागील खरं सत्य सांगणार असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. यानंतर समर-आनंदची मैत्री पुन्हा जुळणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

तिशीच्या आत लग्न व्हावं! तेजश्री प्रधानचं स्पष्ट मत; सांगितलं खास कारण

tejashri pradhan marriage opinion before 30

tejashri pradhan marriage opinion before 30 : मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने एका जुन्या मुलाखतीत लग्नाच्या योग्य वयाबद्दल तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. करिअर, आयुष्य आणि व्यक्तिमत्त्व घडण्याच्या टप्प्यांबद्दल बोलताना तिने तिशीच्या आत लग्न करण्याबाबतचा आपला विचार मांडला.