कोण होतीस तू काय झालीस तू नव्या मालिकेमुळे स्टार प्रवाहच्या मालिका होणार बंद?
स्टार प्रवाह वाहिनीवरील नवीन मालिका ‘ कोण होतीस तू काय झालीस तू ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या आगमनामुळे काही जुन्या मालिकांच्या वेळेत बदल होणार असून, काही शोना अलविदा देखील करावा लागणार आहे. यामध्ये जयदीप-गौरी जोडी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.