सायलीच खरी तन्वी! ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा खुलासा; मधुभाऊ शुद्धीवर, सुभेदार कुटुंबाचा आनंद गगनात
mich tanvi sayali olakha subhedar kutumb bhavnik valan : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर प्रेक्षकांची दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे. सायलीला स्वतःची खरी ओळख मिळत असून तीच तन्वी असल्याचा भावनिक खुलासा संपूर्ण सुभेदार कुटुंबासमोर होणार आहे. त्याचवेळी कोमातून बाहेर आलेले मधुभाऊही घरी परतल्याने मालिकेच्या कथेला नवे आणि हृदयस्पर्शी वळण मिळणार आहे.