ओवी-अबीरमुळे सारंग आणि सावली पुन्हा समोरासमोर; आता मिटणार का गैरसमज?
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ओवी आणि अबीरच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर सारंग आणि सावली पुन्हा एकमेकांसमोर येणार असून त्यांच्या आयुष्यातील जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होणार आहेत.