तू ही रे माझा मितवा मालिकेच्या सेटवरचा धमाकेदार फाईट सीन! अर्णव–ईश्वरीच्या ॲक्शन सिक्वेन्सचा व्हिडीओ चर्चेत

exclusive tu hi re maza mitwa action bts video

exclusive tu hi re maza mitwa action bts video : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका Tu Hi Re Maza Mitwa मधील अर्णव आणि ईश्वरीचा फाईट सीन सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पडद्यामागे हा सिक्वेन्स कसा तयार झाला, कलाकारांनी कशी मेहनत घेतली, याची झलक एका खास बीटीएस व्हिडीओतून चाहत्यांसमोर आली आहे.

तू ही रे माझा मितवा’ मध्ये अर्णववर जीवघेणा हल्ला! ईश्वरी नऊवारीत रणरागिणी अवतारात, राकेशचा घातक डाव फसला

tu hi re maza mitwa ishwari protects arnav new promo

tu hi re maza mitwa ishwari protects arnav new promo : ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत आता प्रेक्षकांना थरारक अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळणार आहे. अर्णववर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात ईश्वरीने नऊवारी नेसून खंबीरपणे पतीचे रक्षण केल्याचे दृश्य सध्या चर्चेत आहे.

अखेर प्राइम टाइम मिळाला! ‘तू ही रे माझा मितवा’च्या वेळेत बदल; अभिजित आमकर म्हणाला, “हा क्षण शब्दात मांडता येणार नाही…”

tu hi re maza mitwa prime time shift abhijit amkar emotional reaction

tu hi re maza mitwa prime time shift abhijit amkar emotional reaction : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘तू ही रे माझा मितवा’ आता प्राइम टाइम स्लॉटमध्ये दाखवली जाणार आहे. या बदलाबद्दल अभिनेता Abhijit Amkar ने भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय! ‘काजळमाया’ मालिकेची वेळ प्रसारणाआधीच बदलली; प्रेक्षकांकडून नाराजी व्यक्त

kajalmaya malikichi vel badal star pravah prashak naraj

kajalmaya malikichi vel badal star pravah prashak naraj : लोकप्रिय वाहिनी ‘स्टार प्रवाह’वर लवकरच प्रसारित होणाऱ्या ‘काजळमाया’ या नवीन मालिकेची वेळ प्रदर्शनाआधीच बदलण्यात आली आहे. रात्री ११ वाजता होणाऱ्या या मालिकेचा स्लॉट साडेदहावर आणल्याने ‘तू ही रे माझा मितवा’च्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

अर्णव-ईश्वरीच्या लग्नामुळे वाढला प्रेक्षकांचा उत्साह; ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत नवा ट्विस्ट

tu hi re maza mitwa arnav ishwari lagn twist

tu hi re maza mitwa arnav ishwari lagn twist : स्टार प्रवाहवरील ‘Tu Hi Re Maza Mitwa’ मालिकेत अर्णव-ईश्वरीच्या लग्नामुळे नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लावण्याशी लग्न ठरलेलं असतानाच अर्णवने ईश्वरीला पत्नी म्हणून स्वीकारल्याने मालिकेची रंगत दुप्पट झाली आहे.