मीच खरी तन्वी आहे का?” मधुभाऊंच्या एका इशाऱ्याने उलगडलं मोठं रहस्य; ‘ठरलं तर मग’मध्ये अखेर सत्य समोर
miich khari tanvi satyacha ulgada tharla tar mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सर्वात मोठ्या रहस्यावर अखेर पडदा उघडण्याची वेळ आली आहे. सायलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मधुभाऊंच्या एका इशाऱ्यातून मिळणार असून, प्रेक्षकांच्या साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळणार आहे.