सायलीच खरी तन्वी? ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीच्या एका वाक्याने उलगडणार मोठं रहस्य
sayali khari tanvi purna aaji motha khulasa : ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रिया उर्फ बबली लोखंडेचा खोटेपणा समोर आल्यानंतर आता कथेला नवं वळण मिळालं आहे. पूर्णा आजीच्या आठवणींमधून सायलीच खरी तन्वी असल्याचे संकेत मिळू लागल्याने अर्जुनसह संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरलं आहे.