Shashank Ketkar : सगळ्यांनी ठरवलं की झालाच भारत स्वच्छ”… सोशल मीडियावरून नागरिकांना म्हणाला..
शशांक केतकर (Shashank Ketkar) ने स्वातंत्र्य दिनानिमित्त खास व्हिडीओ शेअर करून स्वच्छ भारतासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि स्वच्छ होईल, असा ठाम संदेश त्याने दिला आहे.