स्मृती इराणींची सास भी कभी बहू थी 2 मालिका बंद होणार? हितेन तेजवानीनं दिलं स्पष्ट उत्तर Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2,

स्मृती इराणींच्या पुनरागमनानंतर लोकप्रिय झालेली ‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’ ही मालिका लवकरच संपणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या चर्चांवर मालिकेतील अभिनेता हितेन तेजवानीनं स्पष्टीकरण दिलं असून, त्यानं मालिकेबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

टेलिव्हिजनमध्ये नखरे चालत नाहीत, काम करावंच लागतं – Smriti Irani स्पष्ट वक्तव्य

smriti irani reacts on 8 hour shooting demand

smriti irani reacts on 8 hour shooting demand : अभिनेत्री आणि नेत्या स्मृती इराणी यांनी अलीकडेच मनोरंजन क्षेत्रातील कामाच्या तासांवर भाष्य करताना स्पष्टपणे सांगितलं की टेलिव्हिजनमध्ये नखरे चालत नाहीत, काम हेच महत्त्वाचं असतं. अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या कामाच्या मागणीवरही त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.