“वात्सल्य आश्रम पुन्हा उघडला! प्रतिमाला भेटली तन्वीची आठवण, मधुभाऊंना सायलीवर संशय”
‘ठरलं तर मग’ मालिकेत वात्सल्य आश्रम केसचा निकाल लागल्यावर आश्रम पुन्हा सुरू झालाय. प्रतिमाला तिच्या लेकीच्या आठवणींनी भूतकाळात नेतंय तर मधुभाऊंना सायलीवर संशय येतोय – खरी तन्वी कोण?