हर्षदा खानविलकरची माणसं टिकवण्याबाबत खास मते; “जर एकदा प्रेम केलं, तर ते आजन्म असतं”
harshada khanvilkar mansan tikvane babat mat : लोकप्रिय अभिनेत्री हर्षदा खानविलकरने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील अनुभव शेअर करत माणसं टिकवण्याबाबत आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या, “अपेक्षा पूर्ण नसल्या, तरी माफ करण्याची ताकद असली पाहिजे. जर एकदा प्रेम केलं, तर ते आयुष्यभर असतं.”